कपिल वाधवानचा जामीन रद्द करा, ईडीची हायकोर्टात याचिका
मुंबई :  मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी डीएचएफएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवन यांनी जामीन देताना न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अंमलबजावणी संचालनालयच्या (ईडी) वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात कपिल वाधवानचा जामीन रद्द करण…
कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं हीच दोन मोठी आव्हानं : अजित पवार
मुंबई :  कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनचं आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …
वांद्रे गर्दी प्रकरणी उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक
मुंबई :  मुंबईतील वांद्रे स्टेशनवर स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. त्यानंतर त्याला रात्री उशिरा वांद्रे पोलिसांत ह…
Image
माझ्यापासून काही लपवत नाहीस ना? होम क्वॉरन्टाईन असलेल्या जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांचा फोन
मुंबई :  गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वॉरन्टाईन करून घेतले आहे. मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या स…
मुंबईत 'कम्युनिटी ट्रान्समिशन' नसल्याचे 'फिव्हर क्लिनिक'च्या आकडेवारीवरून स्पष्ट
मुंबई :  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या भागात कोरोना 'कोविड 19' च्या रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे, अशा भागांमध्ये अर्थात 'कंटेनमेंट झोन' परिसरात किंवा त्यालगतच्या परिसरात महापालिकेद्वारे 'फिव्हर क्लिनीक'चे आयोजन करण्यात येत आहे. या 'क्लिनिक'मध्ये बाधित …
Image
महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयावर गुन्हा दाखल करावा : संजय राऊत
मुंबई :  वांद्र्यातील गर्दी प्रकरणात सर्वात मोठा गुन्हेगार कोण असेल तर रेल्वे मंत्रालय आहे, सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट लिहिल्या ते आहेत. रेल्वे मंत्रालयावरही महाराष्ट्र सरकारने किंवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी …